Welcom:

Satish Khare's Blog- जीवनातला आंनद मृगजळ आहे Welcome to- ShilpaKavya-Blog तुमचे स्वागत आहे.- Satish Khare - ‘Shilpkavya’ Blog Visit againThanks..! . /script>

Sunday, October 10, 2021

वारा विरहाचा

 आठवणींत तुझ्या, कवितेचे शब्द सुचले..

पण ओठांत आले जेव्हा, तेव्हा आसवांनी ते लगेच पुसले.. 

गगनात नभ दाटले पेलवेना वारा विरहाचा 

बेचैन करतो धो धो पाऊस 

खुप काही सांगायचं होत 

खुप काही बोलायचं होतं 

क्षणभर का होईना तुझा सहवास देऊन जा... 

हलक्या पावलांनी पुन्हा निघून जा... 

पण जाताना मात्र तुझ्यात पुन्हा मला गुंतवुन जा.... 

8 comments:

  1. व्वा... खुपच सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. व्वा..अतिशय सुंदर लिहीलं 👌👌👌👌

    ReplyDelete
  3. खुपच सुंदर काव्य रचना 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍वारा विरहाचा अप्रतिम शब्द रचना 👏👏👏👏👏👏👏💞❣💞❣💞❣💞❣💞❣💞❣💞❣🌿🌹🌿🌹🌿🌹🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤

    वरयाची झुळूकं जशी
    यावा तशी तुझी आठवण येते...
    जाताना मात्र पापणीतलं
    पाणि सांडून जाते....❤

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच भावनिक शब्दात कॉमेंट केली आहे खुपच सुंदर

      Delete
  4. सुंदर शब्द रचना...✍️👍👌🍫🌹

    ReplyDelete
  5. वारा वीरहाचा खूप जाणवतो ...मनाला माझ्या खूप बेचैन
    करतो ...

    ReplyDelete

Thank you so much

पाऊस अणि ती

 पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार  खिडकीतून दिसणारा मन चींब  भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी  तोंड उघडणार इतक...