प्रश्न सारे अडवत होते.
क्षणभराच्या सहवासाने
दूरवर दिसत होते जे काही
गुंतागुंती होते ह्रदयांची
पुन्हा भेटू या आशेवर
जीवन जगत राहते
असा कुठला क्षण नाही,
तुझी आठवण येत नाही,
अशी कुठली आठवण नाही,
ज्यात तु येत नाही.
एकाच उत्तरला जवळ घेत होते.
पुन्हा पाऊस गच्चीत टपटप करणार खिडकीतून दिसणारा मन चींब भीजवणारा चहा की कॉफी भजी की गरम खारे शेंगदाणे मी काही बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक...
अप्रतिम सुंदर लिखाण सतिश
ReplyDeleteछान लिहीलयस 👌👌👌👌👌
ReplyDeleteसुंदरच रचना 👌👌
ReplyDeleteफारच छान..👌👌👍
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteखूपच सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDeleteखूपच छान रचना...👍👌✍️🍫🍫
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌👌सुंदर ❣🌹❣🌹❣🌹❣
ReplyDeleteखूप छान लिहिलंय
ReplyDeleteअप्रतिम रचना👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete